महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme
महाराष्ट्र राज्य सरकारने योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे अंतर्गत राज्यातील तसेच देशातील संकट काळात आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, तसेच पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना अर्थसहाय्य पुरवणे हे उद्दिष्ट आहे. मदत कोणाला मिळते? महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे , अशा सगळ्यांनाच या योजनेचा … Read more